वैयक्तिक आकसातून माझ्यावर गुन्हा दाखल? – अरुण मुंडे

पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांची निलंबाणाची मागणी शेवगाव प्रतिनिधी, दि. २ : आपल्यावर व  बंधू उदय मुंडे यांच्यावर दाखल करण्यात आलेला वाळू

Read more

शिंदे – फडणवीस सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास कामे – आमदार राजळे

शेवगाव प्रतिनिधी, दि. २ : सर्वसामान्यांच्या आशीर्वादाने मतदार संघात मोठ्या प्रमाणावर जनतेची कामे करता आली, मागील पंचवार्षिक मध्ये जलसंधारण कामे

Read more

एमआयडीसीचे श्रेय घेणाऱ्यांनी ७०० एकर जमीन उपलब्ध का करून दिली नाही? – विजय वहाडणे

 कोपरगाव प्रतिनिधी, दि.२ : कोपरगाव व राहता तालुक्यात एमआयडीसी मंजुर झाल्याचे श्रेय घेणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील नेत्यांनी जेव्हा तालुक्यात एमआयडीसीसाठी सातशे एक्कर

Read more

बालमटाकळीला पाचव्यांदा एक लाखाचा विमाग्राम पुरस्कार

शेवगाव प्रतिनिधी, दि. २ : तालुक्यातील बालमटाकळीला सलग पाचव्यांदा एक लाख रूपये किमतीचा एलआयसीचा विमा ग्राम पुरस्कार प्राप्त झाला. ही आमच्यासाठी

Read more

सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी ५ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ – आमदार काळे

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. २ : सर्वच लाभधारक शेतकरी मुदतीच्या आत सात नंबर पाणी मागणी अर्ज भरू शकले नाही त्यामुळे पाटबंधारे विभागाने

Read more

संजीवनीला आयएसटीईचा ‘बेस्ट कॉलेज अवार्ड-२०२३’ पुरस्कार

 ग्रामिण महाराष्ट्रातून  एकमेव महाविद्यालयाला पुरस्कार कोपरगांव प्रतिनिधी, दि. २ : संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाला इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई) (महाराष्ट्र

Read more

पाणी पुरवठा योजनेबाबत शेवगावकरांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

 ५ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी, ठेकेदार आणि नगरपरिषदचे अभियंता यांची बैठक शेवगाव प्रतिनिधी, दि. १ : शेवगावला १० -१५ दिवसातून नळाला

Read more

डेंग्यू आजाराने घातले थैमान, १६ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

शेवगाव प्रतिनिधी, दि.०१ : तालुक्याच्या पूर्व भागातील बालमटाकळी तसेच परिसरातील काही गावात डेंग्यू सदृष्य आजाराने थैमान घातले आहे. बालम टाकळीच्या गणेश

Read more

नारायण राणे यांच्या पुतळ्यास चपलांचा हार घालून दहन

शेवगाव प्रतिनिधी, दि.०१ : केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या

Read more

गोदावरी कालव्यांना सिंचनासाठी १० डिसेंबरनंतर आवर्तन द्यावे – स्नेहलता कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०१ : गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात गेल्या काही दिवसांत अवकाळी पाऊस झाल्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडून सिंचनासाठी पाण्याची मागणी नाही. त्यामुळे

Read more