शेत-पाणंद रस्ते योजनेतून जास्त लोकवस्तीच्या रस्त्यांना प्राधान्य द्या – आमदार काळे
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : ग्रामीण भागातील नागरीकांना शेत आणि पाणंद रस्त्यांची वाढती गरज लक्षात घेवून व शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून महायुती शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते
Read more









