वाळू तस्करांची तलाठ्याला मारहाण, पकडलेला डंपर वाळूतस्करांनी नेला पळवून

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०९ : कोपरगाव तालुक्यात वाळू तस्करांची दहशत वाढली असुन एका तलाठ्याला वाळू तस्करांनी मारहान करुन पकडलेला वाळूचा डंपर

Read more

येवला नाका भागातील खड्डा देतोय अपघाताला निमंत्रण

मुख्याधिकारी व लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०९ : नगर-मनमाड महामार्गावर येवला नाका भागात नगरपरिषदेने रस्त्याच्या कडेला खोदकाम केले

Read more

शेतकऱ्यांना अग्रिम पिकविमा देणेबाबत जलदगतीने सुनावणी घ्या – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०९ : चालू वर्षी पावसाळ्यात दीर्घकाळ खंड पडल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मतदार संघातील

Read more

कोपरगाव मतदारसंघात ८ ग्रामपंचायतींमध्ये कोल्हे गटाचा दणदणीत विजय

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०८ : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील ८ ग्रामपंचायतींमध्ये कोल्हे गटाने दणदणीत विजय मिळवून या ग्रामपंचायतींची

Read more

दैत्यांचा संहार करणाऱ्या देवीला चोरांचा गंडा

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०८ : मढी शिव रस्त्यावरील लक्ष्मण जेऊघाले यांच्या वस्ती वर असलेल्या कालीकामाता मंदिराचा कोयंडा तोडून चोरांनी मंदिराच्या गाभाऱ्यातील

Read more

शारीरिक मजबुतीसाठी मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्याची गरज – विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०८ : मैदानी खेळ खेळल्याने शरीराचा व्यायाम होतो आणि शरीर तंदुरुस्त राहते. बहुतांशी मैदानी खेळ हे सांघिक प्रकारचे

Read more

कालवा सल्लागार समितीची बैठक तातडीने घ्या – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०८ : कमी पर्जन्यमान झाल्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा रब्बी हंगामाकडे लागल्या आहे.

Read more

कालवा सल्लागार समिती बैठक तातडीने व्हावी – स्नेहलता कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०८ : कोपरगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. अत्यल्प पर्जन्यमान असून तालुका दुष्काळाच्या यादीत बसला

Read more

जायकवाडीला पाणी सोडण्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दखल – आशुतोष काळे

 पुढील सुनावणी ५ डिसेंबरला कोपरगाव प्रतिनिधी, दि. ७ : कालबाह्य झालेल्या मेंढेगिरी समितीअहवालाच्या आधारे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने २०१४ चे

Read more

गतिमान राहुन ध्येया पर्यंत पोहचावे – डॉ. पराग काळकर

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०७ : विमान जसे उड्डाण घेवुन गतिमान होते आणि प्रवासाच्या अंतिम ठिकाणी जाते, तसे एमबीए व पीजीडीएमच्या विद्यार्थ्यांनी दोन

Read more