प्रती माहूर म्हणुन श्रीक्षेत्र अमरापुरच्या रेणुकामातेला भाविकांची गर्दी

शेवगाव प्रतिनिधी, दि.२३ : गेल्या काही वर्षात श्री क्षेत्र माहूरच्या धर्तीवर भगवती देवी व अष्ट दिपमाळांचे मंदिरांची उभारणी, सर्व पुजाविधीही

Read more

भाषणातून नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतूनच रामराज्य येऊ शकते -रामायणाचार्य ढोक महाराज

शेवगाव प्रतिनिधी , दि.२३ : रामराज्य केवळ भाषणातून नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतूनच येऊ शकते. त्यासाठी राज्यकर्त्यांनी समाज उपयोगी कामे करुन समाजाच्या सुखदुःखात सहभागी व्हायला हवे

Read more

समाजाने महिलांचा आदर, सन्मान करावा – स्नेहलताताई कोल्हे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : महिला हा माझा श्वास आहे. सर्वसामान्य महिलांची उन्नती हाच माझा ध्यास आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत

Read more

काका कोयटे यांचेमुळे पतसंस्था चळवळीला ऊर्जितावस्था – राधाकृष्ण विखे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२३ : देशाच्या पतसंस्था चळवळीत महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा केंद्रबिंदू असून नगर जिल्ह्यातील पतसंस्था चळवळीला सहकाराची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.

Read more