संजीवनी पाॅलीटेक्निकचा व्हाॅलीबाॅल संघ राज्य स्तरीय स्पर्धेत प्रथम

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०४ : आंतर अभियांत्रिकी पदविका विद्यार्थी क्रीडा संघटना (आयईडीएसएसए), महाराष्ट्र राज्य प्रायोजित व संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निक आयोजित राज्य

Read more

७ मार्च पासुन लायन्स बिझनेस एक्स्पोला सुरवात

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३ : कोपरगावच्या बाजारपेठेला चालना देणारा लायन्स बिझनेस एक्स्पोला दि. ७ मार्च पासुन सुरवात होत असुन नागरीकांनी

Read more

शासन आमचे असले तरी शासनातले पालकमंत्री आमचे नाहीत – जितेंद्र रणशुर

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०२ : कोपरगाव आणि राहता तालुक्यातील कोल्हे गटाकडे असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या दलित सुधार योजनेचा निधीची अडवणूक करून कोपरगाव तालुक्याचे

Read more

इतिहासाने तुमची नोंद घ्यावी असे जगा – प्रा.गणेश शिंदे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०२ : वडिलांकडून तुमची ओळख होण्यापेक्षा तुमच्यातून वडिलांची ओळख झाली पाहिजे. वाईट मार्गाने कमावलेली पैसे प्रेतावरची फुले असून आयुष्यात

Read more

कोपरगाव शहरात सुसज्ज असे रुग्णालय उभे राहणार – आमदार काळे

कोपारगाव प्रतिनिधी, दि.०२ :- कोपरगाव शहरात होणारे उपजिल्हा रुग्णालय व कोपरगाव बस आगारात होणाऱ्या व्यापारी संकुलाच्या भूमी पूजनाची तयारी सुरु

Read more

कोयटे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केली भावनांच्या रंगांची उधळण

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०२ : कोपरगाव शहरातील निवारा परिसरात असलेल्या समता नागरी सहकारी पतसंस्था संचलित स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयाचे २०२३-२४ चे

Read more

डॉ. मयुर तीरमेखेंनी कोपरगावचा नाव-लौकिक वाढविला – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०१ : कोपरगावात उच्च दर्जाचे कलाकार आहेत. त्याचबरोबर डॉ. मयूर तीरमेखेंनी अभिनयाबरोबरच चित्रपट निर्मितीमध्ये देखील पाऊल ठेवले हि संपूर्ण

Read more

मराठी साहित्याचे वाचन आणि चिंतन गरजेचे – प्रा.संदीप जगताप

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०१ : जेव्हा जात आणि धर्म टोकदार होतात तेव्हा तुमच्या जगण्याचे प्रश्न बोथट होतात. आजचे सामाजिक वातावरण अत्यंत

Read more

के.जे.सोमैया महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०१ : स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Read more

नगर-नासिकचा वाद कायमचा संपुष्टात आणावा आमदार काळेंची विधानसभेत मागणी

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०१ :- नगर-नासिकमध्ये बहुतांशी धरणे बांधून शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. ज्यावेळी धरणांची निर्मिती झाली. त्यावेळी सिंचनासाठी बारमाही पाणी

Read more