कोपरगाव मध्ये दोन गटात फ्रिस्टाईल मारामारी

नगपालीकेचे माजी सभापती गंभीर जखमी  कोपरगाव प्रतिनिधी, दि.१७ : कोपरगाव शहरात पंतग उडवताना मोठ्याने आरडा ओरड केल्याचा राग मनात धरुन

Read more

विजचोरी विरोधात महावितरणची मोहिम

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : तालुक्यात महाविरण कंपनीने अनधिकृत ग्राहकांना वेळोवेळी सांगुनही ग्राहक अधिकृत कनेक्शन घेत नाही किंवा अधिकृत कनेक्शन असले

Read more

 रोटरी व रोट्रॅक्ट क्लबच्या वतीने गरजू मुलींना सायकल वाटप

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १७ : अनेक शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या मुलींना पायी धडपड करीत शाळा गाठावी लागते. काहींना तर घरचे थोडे

Read more

डॉ. गणेश चव्हाण यांची पुणे विद्यापीठाच्या भूगोल अभ्यास मंडळावर निवड

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : स्थानिक के.जे.सोमय्या (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील भूगोल विभाग प्रमुख डॉ. गणेश चव्हाण

Read more

कोपरगावचा ऐतिहासिक व धार्मिक वारसा प्रसिद्ध करावा – विधिज्ञ पोळ

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : तालुक्यातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळांची माहिती कोपरगाव व शिर्डी बस स्टॅण्ड आणि रेल्वे स्टेशनवर लावावी

Read more

खुले नाट्गृहचे काम कधी पूर्ण होणार ? – माजी नगरध्यक्ष पाटील

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : कोपरगावातील नाट्यप्रेमी जनता, नागरिक, शाळेतील लहान मुले मुली व कलाकार यांच्या साठीचे स्टेज व नाट्य गृहाचे

Read more

पतंगाच्या धाग्याने जाती धर्माच्या भिंती तोडल्या 

कोपरगावमध्ये पतंगाच्या धाग्याने सर्व धर्मांना एकवटले   कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : आपला देश विविध जाती धर्मांच्या परंपरेने नटलेला आहे.  जाती धर्मांच्या काही दलालांनी 

Read more

इंदिरापथ रस्ता दर्जाहीन केल्याच्या चर्चेला आले उधान

शहरातला महत्वाचा मुख्य रस्ता आजून अरूंदच का?   कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : शहरातील अतिशय वर्दळीचा आणि रहदारीचा महत्वाचा रस्ता म्हणजे छञपती

Read more

देशाच्या प्रगतीसाठी उद्योग व शिक्षण संस्थांमधिल समन्वय महत्वाचा- प्रसाद कोकिळ

संजीवनीत सीआयआय आयोजीत इंडस्ट्री-अकॅडेमिया परीसंवादाचे आयोजन   कोपरगांव प्रतिनिधी, दि. १४ : देशाची शैक्षणिक धोरणे ठरविताना उद्योग जगताचा अभिप्राय महत्वाचा

Read more

कविता ही आनंदी जीवन जगण्याचे सशक्त माध्यम –  डॉ. बाबुराव उपाध्ये 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ : बहि:शाल शिक्षण मंडळ- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व के. जे. सोमैया  महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने दि. ९ व १० जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब जयकर व यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे वक्ते डॉ. बाबुराव उपाध्ये  ‘कवितेच्या गावी जाऊ : आनंदाने न्हाऊ’ या विषयावर बोलताना म्हणाले की “कविता ही आनंदी जीवन जगण्याचे सशक्त माध्यम आहे.  कवितेद्वारे समाज-मनातील भाव-भावना तसेच कष्टकऱ्यांचा आवाज, सामाजिक जाणीवा आदींना व्यासपीठ उपलब्ध करून दिला जातो. मी स्वतः जे जीवन जगलो तेच माझ्या कवितेद्वारे शब्दबद्ध करीत गेलो. त्यामुळे माझ्या कवितेत वाचकांना दुःख, व्यथा व कष्टाचे प्रतिबिंब पडलेले अधिक जाणवते.  माझी कविता मनोरंजन कमी आणि सर्वसामान्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न अधिक करते. यावेळी डॉ. उपाध्ये यांनी स्वतःच्या निवडक कवितांबरोबरच  ग. दि. माडगूळकर, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, राष्ट्रसंत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याही कविता सादर करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. तसेच सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात विद्यार्थ्यांनी विविध काव्यग्रंथ आणि प्रासंगिक साहित्य वाचत राहून वाचन संस्कृती टिकवली पाहिजे. त्यातून आपल्याला समृद्ध जीवन जगण्याचा मार्ग सापडेल असेही सांगितले. यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेचे वक्ते डॉ. विजयकुमार जोशी ‘हसण्यासाठी टॅक्स नाही’ या विषयावर बोलताना म्हणाले की “सुदृढ आणि निरोगी शरीरासाठी आपण योग्य आहाराबरोबरच विनोदी वांग्मय देखील वाचले पाहिजे. तसेच  खळखळून हसले पाहिजे. हसण्याने हृदयाचा तसेच चेहऱ्यावरील स्नायूंचा व्यायाम होतो आणि मनावरील ताण कमी होतो. आजच्या जागतिकीकरणाच्या आणि  धावपळीच्या युगात मनुष्य वाचन आणि हसणे विसरला आहे. त्यामुळेच तो मानसिक ताणाचा बळी ठरला आहे.”  याप्रसंगी डॉ. जोशी यांनी अनेक हलकेफुलके किस्से आणि विनोद सांगून विद्यार्थ्यांना मनमुराद हसविले.दोन्ही व्याख्यानमालांचे अध्यक्षपद प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी भूषविले. प्रास्ताविक आणि अतिथी परिचय केंद्र कार्यवाह डॉ. जे. एस. मोरे व डॉ. एस. बी. दवंगे यांनी करून दिला. दोन्ही व्याख्यानमाले प्रसंगी डॉ. बापूसाहेब भोसले डॉ. गणेश देशमुख यांनी विशेष उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांना समयोचित मार्गदर्शन केले तर या व्याख्यानमालांचे सूत्रसंचालन केंद्राचे सदस्य डॉ. आर. ए. जाधव यांनी केले. व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी डॉ. एम. बी. खोसे,        डॉ. एस. एल. अरगडे, प्रा. वर्षा आहेर, प्रा. श्रद्धा सिनगर, प्रा. घुगे, प्रा. खंडिझोड, आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Read more