शेतकऱ्यांनी ७ नंबर पाणी मागणीअर्ज सादर करावेत -स्नेहलता कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२२ : सन २०२३-२४ च्या रब्बी हंगामात जलसंपदा विभागाकडून गोदावरी डाव्या व उजव्या कालव्याला सिंचनासाठी आवर्तन सोडण्याचे प्रस्तावित

Read more

आण्णासाहेब निवृत्ती बोरावके यांचे निधन

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२२ : सकाळी उठल्या पासुन राञी झोपे पर्यंत दिसेल त्याला राम राम घालुन आपली संस्कृती जपणारे विनयशील व्यक्तीमत्व आण्णासाहेब

Read more

 जायकवाडीला पाणी सोडल्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार – ॲड.विद्यासागर शिंदे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२२ : नगर-नासिकच्या धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याबाबत मंगळवार (दि.२१) रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होवून समाज माध्यमांवर व काही

Read more

जायकवाडी पाणी प्रश्नावर १२ डिसेंबरला सुनावणी – विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२२ : नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा हा पाणी संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने आमचे हक्काचे पाणी

Read more

काळे कारखान्याच्या मयत कामगाराच्या वारस पत्नीस ३.४८ लाखाचा धनादेश

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२१ : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे हंगामी (कायम) कर्मचारी स्व.बाबुराव भास्कर बडवर यांचे अपघाती निधन झाले होते. व्यवस्थापनाकडून कर्मचारी/कामगारांना दि ओरीएंटल इंशुरन्स कंपनीकडून दिलेल्या

Read more

कोल्हे कारखान्यात उत्पादीत पहिल्या इथेनॉलचा टँकरचे पुजन

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२१ : संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी देशात सर्वप्रथम सहकारमहर्षी

Read more

जायकवाडीला साडेआठ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय नगर- नाशिककरांच्या मुळावर 

  कोपरगाव प्रतिनिधी, दि.२१ : चालु वर्षात नगर-नाशिक जिल्ह्यात पर्जन्यमान अथतिशय कमी झाल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती सध्या उद्भवली आहे. निसर्गाने

Read more

संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे रायगडावर स्वच्छता मोहीम

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२१ : महाराष्ट्रातीलच नव्हे तर अखंड भारतातील अगणित असे ऐतिहासिक गड-किल्ले हा आपला इतिहास आहे, वारसा आहे. त्यांचे

Read more

धार्मिक स्थळांचा विकास व्हावा यासाठी कोपरगाव मतदार संघाला प्राधान्य द्या – आमदार काळे

कोपरगावप्रतिनिधी, दि.२१ : कोपरगाव मतदार संघातून पवित्र गोदावरी नदी वाहत असून मतदार संघाला मोठा ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक वारसा लाभलेला आहे. त्यामुळे

Read more

जय पराजयापेक्षा जनतेचे हित महत्वाचे – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२१ : निवडणुका येतात आणि जातात. राजकारण फक्त निवडणुकीपुरते त्यानंतर फक्त समाजकारणावर लक्ष केंद्रित करायचे या कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांच्या

Read more