शेतकऱ्यांनी ७ नंबर पाणी मागणीअर्ज सादर करावेत -स्नेहलता कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२२ : सन २०२३-२४ च्या रब्बी हंगामात जलसंपदा विभागाकडून गोदावरी डाव्या व उजव्या कालव्याला सिंचनासाठी आवर्तन सोडण्याचे प्रस्तावित

Read more

आण्णासाहेब निवृत्ती बोरावके यांचे निधन

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२२ : सकाळी उठल्या पासुन राञी झोपे पर्यंत दिसेल त्याला राम राम घालुन आपली संस्कृती जपणारे विनयशील व्यक्तीमत्व आण्णासाहेब

Read more

 जायकवाडीला पाणी सोडल्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार – ॲड.विद्यासागर शिंदे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२२ : नगर-नासिकच्या धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याबाबत मंगळवार (दि.२१) रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होवून समाज माध्यमांवर व काही

Read more

जायकवाडी पाणी प्रश्नावर १२ डिसेंबरला सुनावणी – विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२२ : नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा हा पाणी संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने आमचे हक्काचे पाणी

Read more

अमरापूर देवस्थान येथे शाकंभरी नवरात्रोत्सवास प्रारंभ

शेवगाव प्रतिनिधी, दि. २२:  साडेतीन शक्ती पिठापैकी माहूरगड निवासीनी श्री रेणुकामातेचे प्रतिरुप म्हणून लौकिक पावलेल्या श्री क्षेत्र अमरापूर येथील श्री

Read more

समाधानकारक तोडगा निघाला नाही, तर शेतकरी संघटना आंदोलनावर ठाम

शेवगाव प्रतिनिधी, दि.२१ :  यंदाच्या गळीत हंगामासाठी परिसरातील साखर कारखान्यांनी पहिली उचल तीन हजार शंभर रुपये प्रति टन जाहीर करावी. या

Read more

काळे कारखान्याच्या मयत कामगाराच्या वारस पत्नीस ३.४८ लाखाचा धनादेश

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२१ : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे हंगामी (कायम) कर्मचारी स्व.बाबुराव भास्कर बडवर यांचे अपघाती निधन झाले होते. व्यवस्थापनाकडून कर्मचारी/कामगारांना दि ओरीएंटल इंशुरन्स कंपनीकडून दिलेल्या

Read more

कोल्हे कारखान्यात उत्पादीत पहिल्या इथेनॉलचा टँकरचे पुजन

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२१ : संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी देशात सर्वप्रथम सहकारमहर्षी

Read more

जायकवाडीला साडेआठ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय नगर- नाशिककरांच्या मुळावर 

  कोपरगाव प्रतिनिधी, दि.२१ : चालु वर्षात नगर-नाशिक जिल्ह्यात पर्जन्यमान अथतिशय कमी झाल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती सध्या उद्भवली आहे. निसर्गाने

Read more

संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे रायगडावर स्वच्छता मोहीम

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२१ : महाराष्ट्रातीलच नव्हे तर अखंड भारतातील अगणित असे ऐतिहासिक गड-किल्ले हा आपला इतिहास आहे, वारसा आहे. त्यांचे

Read more