महाराष्ट्र दिनापासून अर्बन हेल्थ सेंटर नागरिकांच्या सेवेत – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान व महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव शहरासाठी महाविकास आघाडी

Read more

हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : कोपरगाव मतदार संघात सुरू असलेल्या अनेक गावातील रेंगाळलेल्या पाणी पुरवठा योजनांचे काम तातडीने पूर्ण करा.ज्या पाणी

Read more

गावे मुख्य रस्त्यांना जोडल्यामुळे दळणवळणाच्या अडचणी सुटल्या – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी दळणवळण सुविधेला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे सर्व प्रमुख रस्त्यांच्या विकासाबरोबरच या रस्त्यांना

Read more

प्रभाग क्र ३ मधील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ :  कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील श्री साईबाबा मंदिर ते

Read more

धारणगाव, कुंभारीच्या मुस्लिम दफनभूमीचा प्रश्न मार्गी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या धारणगाव, कुंभारीच्या मुस्लीम बांधवांची प्रमुख मागणी असलेला दफन भूमीचा प्रश्न प्रलंबित होता.

Read more

साडे तीन वर्षात पूर्व भागाच्या विकासाला चालना मिळाली – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : कोपरगाव विधानसभा मतदार संघाचा विकास साधतांना मतदार संघाच्या सर्व गावांना विकासात सहभागी करून घेतले असून मागील

Read more

शासकीय योजनेपासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची काळजी घ्या – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : शासनाच्या विविध योजनांचा पात्र लाभार्थ्यांना फायदा मिळवून देण्यासाठी तळागाळातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना फायदा मिळवून

Read more

महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची आजही जगाला गरज – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वरांनी जातीपातींच्या भिंती गाडून तत्कालीन समाजव्यवस्थेला एक वेगळीच ओळख दिली होती.

Read more

रमजान ईदच्या मुहार्तावर अक्सा मस्जिद सभामंडपसुशोभीकरण कामाचे भूमिपूजन

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : मुस्लिम बांधवांना अतिशय प्रिय असणाऱ्या पवित्र रमजान ईदच्या सणाचे औचित्य साधत आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील

Read more

कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या पाठपुरवठ्यास यश

महाराष्ट्र राज्यातील सध्याचे असणारे सरकार यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याचे बाजारभाव कमी झाल्यामुळे व त्याचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे

Read more