‘गणेश’ च्या सभासदांना चांगला भाव देऊ, तुम्ही तुमच्या वजन काट्याची गॅरंटी घ्या – विजय दंडवते

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१३ : गणेश सहकारी साखर कारखान्याच्या सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांना युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच चांगला

Read more

कारभार झाला गोलमाल त्यामुळे नागरिकांचे होताय हाल – दत्ता काले 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : गाळमिश्रित पाणी देऊन प्रशासन शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. दोन वर्षे एकहाती कारभार हाकणारे प्रशासक

Read more

शासकीय जागेत व्यवसायिक बांधकाम केल्याने शर्तभंग झाली – विवेक कोल्हे

 महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टने शर्तभंग केली, आम्ही नाही  कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : कोपरगाव शहरातील एका ट्रस्टने शासकीय जागेत व्यवसायिक

Read more

पाझर तलाव भरून द्या या मागणीसाठी महिलांचे रांजणगावात आमरण उपोषण 

कोपरगाव प्रतिनिधी, दि.८ : निळवंडे कालव्याचे पाणी कोपरगाव तालुक्यांतील गावांना उपलब्ध व्हावे यासाठी मोठा संघर्ष झाला. काही दिवसापूर्वी साठवण बंधारे भरले

Read more

काळे – कोल्हेंच्या अतिक्रमणाविरोधात जाधवांचे आमरण उपोषण

 ५० एक्कर शासकीय जागा बळकावल्याचा आरोप  कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : कोपरगाव शहरातील महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव

Read more

विखेंनी इतरांची गॅरंटी घेण्यापेक्षा स्वत:ची गॅरंटी घ्यावी – विवेक कोल्हे

विखेंच्या गॅरंटीमुळेच पाच आमदारांचा पराभव  कोपरगाव प्रतिनिधी, दि.७ : पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे ज्यांची गॅरंटी घेतात, त्यांचा पराभव निश्चित असतो.

Read more

श्री काळ भैरवनाथ जनसेवेसाठी नेहमी ऊर्जा देत राहो- स्नेहलताताई कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ५ : भगवान श्री शंकरांचा पाचवा अवतार मानले जाणारे श्री काळ भैरवनाथ यांची जयंती कोपरगाव शहरातील सराफ

Read more

दिव्यांग व्यक्तींना सहकार्य व सन्मान देणे गरजेचे – स्नेहलताताई कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांना मदतीचा

Read more

संजीवनीला आयएसटीईचा ‘बेस्ट कॉलेज अवार्ड-२०२३’ पुरस्कार

 ग्रामिण महाराष्ट्रातून  एकमेव महाविद्यालयाला पुरस्कार कोपरगांव प्रतिनिधी, दि. २ : संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाला इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई) (महाराष्ट्र

Read more

गोदावरी कालव्यांना सिंचनासाठी १० डिसेंबरनंतर आवर्तन द्यावे – स्नेहलता कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०१ : गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात गेल्या काही दिवसांत अवकाळी पाऊस झाल्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडून सिंचनासाठी पाण्याची मागणी नाही. त्यामुळे

Read more