पाझर तलाव भरून द्या या मागणीसाठी महिलांचे रांजणगावात आमरण उपोषण 

कोपरगाव प्रतिनिधी, दि.८ : निळवंडे कालव्याचे पाणी कोपरगाव तालुक्यांतील गावांना उपलब्ध व्हावे यासाठी मोठा संघर्ष झाला. काही दिवसापूर्वी साठवण बंधारे भरले

Read more

दुष्काळसदृश्य मंडळातील शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई अनुदान द्या – आमदार काळे

महसूलमंत्री विखेंकडे मागणी कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : कोपरगाव मतदार संघात चालू वर्षी अतिशय कमी पर्जन्यमान झाल्यामुळे सर्वत्र दुष्काळामुळे खरीप पिकांचे

Read more

उपोषणकर्ते बाळासाहेब जाधव यांची मागणी निराधार –  ॲड शिंदे

 महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट जागेचा वाद सुरु  कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : उपोषणकर्ते बाळासाहेब जाधव यांचे उपोषण हे निराधार असुन

Read more

काळे – कोल्हेंच्या अतिक्रमणाविरोधात जाधवांचे आमरण उपोषण

 ५० एक्कर शासकीय जागा बळकावल्याचा आरोप  कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : कोपरगाव शहरातील महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव

Read more

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पूल व रस्त्यांसाठी ४६.४६ कोटी, तर उपजिल्हा रुग्णालय इमारतीसाठी २८.८४ कोटी रुपये निधीची तरतूद – आ. आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ७ : कोपरगाव मतदार संघातील रस्त्याची दुरवस्था दूर करून दळणवळण पूर्व पदावर आणण्यात आ. आशुतोष काळे आ.आशुतोष

Read more

रोहमारे कुटुंबाचे दातृत्व महान – प्रा. प्रशांत मोरे

राज्यस्तरीय भि.ग.रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार वितरण कोपरगाव प्रतिनिधी, दि. ७ : “भि.ग. रोहमारे ट्रस्ट पोहेगाव आणि त्यांच्या वतीने दिला जाणारा

Read more

श्री गणेश शैक्षणिक संकुलाची राज्यस्तरावर मजल

कोपरागाव प्रतिनिधी, दि.०७ : शालेय क्रीडा विभाग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विभाग स्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत रिंग टेनिस या खेळामध्ये

Read more

विखेंनी इतरांची गॅरंटी घेण्यापेक्षा स्वत:ची गॅरंटी घ्यावी – विवेक कोल्हे

विखेंच्या गॅरंटीमुळेच पाच आमदारांचा पराभव  कोपरगाव प्रतिनिधी, दि.७ : पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे ज्यांची गॅरंटी घेतात, त्यांचा पराभव निश्चित असतो.

Read more

खाजगी कोचिंग क्लासवालेच चालवतात काॅलेज –  महसूल मंञी राधाकृष्ण विखे पाटील

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. ६ :  शिक्षणाच्या पविञ मंदिरातून देशाची भावी पिढी निर्माण होते. त्याच पविञ शिक्षण मंदीरात खाजगी कोचिंग क्लासेसवाल्यांनी

Read more

डॉ. आंबेडकर यांचे रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत देशासाठी योगदान – स्नेहलताताई कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०६ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या चार

Read more