जलयुक्त शिवार अभियानासाठी ग्रामस्थांनी जलसंधारणाची कामे सुचवावीत – स्नेहलता कोल्हे

कोपरगाव प्रतिनधी, दि. २७ : जलयुक्त शिवार अभियान-२ अंतर्गत कोपरगाव तालुक्यातील २३ गावांची निवड करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार अभियान-२

Read more

कोल्हे साखर कारखान्याची फार्मा क्षेत्रात भारतात ओळख निर्माण होईल – शेखर गायकवाड 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : सहकाररत्न माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी देशातील साखर उद्योगाला स्पर्धेत टिकण्यासाठी सातत्यांने तंत्रज्ञान विकास बदलाचा

Read more

कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या पाठपुरवठ्यास यश

महाराष्ट्र राज्यातील सध्याचे असणारे सरकार यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याचे बाजारभाव कमी झाल्यामुळे व त्याचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे

Read more

ऊस उत्पादन वाढीसाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याची जागरूकता – बिपीनदादा कोल्हे

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : सध्याचा काळ स्पर्धेचा आहे. दिवसेंदिवस उसाचे प्रतिएकरी उत्पादन आणि साखर उतारा घटतो आहे त्यासाठी शेतक-यांनी

Read more

काळे-कोल्हेंच्या प्रयत्नांना अपयश, बाजार समितीच्या निवडणुकीत ३८ उमेदवार रिंगणात

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २०: कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी तालुक्याचे दिग्गज नेते प्रयत्नशील

Read more

विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यात शिक्षक व पालकांचा मोलाचा वाटा – विवेक कोल्हे 

शिंगणापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : शिक्षक आणि पालक हे दोघेही विद्यार्थ्यांचे भवितव्य

Read more

स्वामी सेवेत जनसहभाग महत्वाचा – विवेक कोल्हे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ :  दैनंदिन जीवनांत संघर्ष, संकटे ही ठरलेली असतात त्यातून समर्थपणे मार्गाक्रमण करण्यासाठी दैवी शक्ती कामी येते,

Read more

बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेतल्यास पुढची पिढी सक्षम होईल – विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे वारसदार व्हायचे असेल तर त्यांचे विचार प्रत्यक्ष जीवनात आणि आचरणात

Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारताचे जनक – स्नेहलताताई कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : देशाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, राजनैतिक, कायदा, कृषी, जल, विद्युत, कामगार, औद्योगिक अशा अनेक क्षेत्रात

Read more

केवळ गुण पत्रिकेवरील गुण महत्वाचे नसून बहुआयामी व्यक्तिमत्व जरूरी – डाॅ. महेंद्र चितलांगे

संजीवनी पाॅलीटेक्निकमध्ये टेक-मंत्रा २ के २३ या राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन कोपरगांव प्रतिनिधी, दि. १२ : स्पर्धेतील यश अपयश महत्वाचे नसुन

Read more