छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार प्रदान – बिपीन गायकवाड

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : कोपरगाव शहरातील महाराष्ट्र माझा न्युजचे संपादक बिपिन गायकवाड यांनी त्यांच्या आजपर्यंतच्या जीवन प्रवासात स्वार्थी राजकारण

Read more

महिला स्वयं-सहायता गटांच्या फिरत्या निधीत दुपटीने वाढ करण्याचा निर्णय स्वागतार्ह – स्नेहलताताई कोल्हे  

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : उमेद अभियानातील महिलांच्या स्वयं सहाय्यता बचत गटांना देण्यात येणाऱ्या फिरत्या निधीत दुपटीने वाढ करून प्रत्येक

Read more

पीकविम्याची मुदत वाढवून द्या – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : चालू खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. राज्य शासनाकडून

Read more

समन्यायी पाणी वाटप कायदा रद्द करून कोपरगावसह नगर-नाशिकच्या शेतकऱ्यांना वाचवा – प्रमोद लबडे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : २००५ च्या समन्यायी पाणी वाटप कायदा हा नगर – नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी शेती व्यवस्था उध्वस्त करणारा

Read more

कोल्हे साखर कारखान्याचे उस उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२९ : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील उस उत्पादक सभासद शेतक-यांचे प्रति एकरी उत्पादन वाढविण्यासाठी संजीवनी

Read more

श्रीगणेश शाळेचा विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेत तालुक्यात प्रथम

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्या वतीने  घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये श्रीगणेशाच्या विद्यार्थी अनुज डांगे याने

Read more

गोदावरी बायोरिफायनरीज साकरवाडीला फिकीचा पुरस्कार

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : कोपरगाव तालुक्यातील साकरवाडी येथील अग्रगण्य गोदावरी बायोरिफायनरीज लि. या कंपनीला रसायन उद्योगातील पर्यावरणामध्ये विशेष योगदानाबद्दल

Read more

शेतकरी सहकारी संघामध्ये प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र सुरू – कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : शेतकऱ्यांना विविध सोयी-सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या देशभरातील एकूण १ लाख २५ हजार प्रधानमंत्री

Read more

आमदार काळे यांनी केली एम.आय.डी.सी. ची मागणी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : कोपरगाव विधानसभा मतदार संघातील तरुणाईला रोजगार उपलब्ध होवून मतदार संघाच्या आर्थिक विकासाला चालना मिळावी यासाठी

Read more

उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा – प्रमोद लबडे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : महाराष्ट्र आज दिशाहीन झाला आहे. सामान्य जनता वर्तमान राजकीय परिस्थितीमुळे संभ्रमात आहे. संपूर्ण जगाने कोविड

Read more