आधुनिक भारत घडविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुल्य आत्मसात करणे गरजेचे – आमदार काळे
कोपरगाव प्रतिनिधी, दि.१४ :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने त्यांनी दिन-दलितांच्या, श्रमिकांच्या, विस्थापितांच्या, शोषितांच्या
Read more









