निळवंडे कॅनॉलचे पाणी लवकरच शिवारात,शेतकरी वर्गाने केले कोल्हे यांचे अभिनंदन- विक्रम वाघ 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : चितळी, दिघी, लांडेवाडी या भागात निळवंडे पाट पाणी पोहचण्यासाठी आवश्यक बोगद्याच्या अंतिम ब्लास्टिंगचे काम पूर्ण

Read more

ढोल ताशाच्या जल्लोषात उशीरा पर्यंत गणरायाची स्थापना श्री गणरायाला पाऊस पाडण्याच्या प्रार्थना

शेवगाव प्रतिनिधी, दि.२२ : सुखकर्ता दुखहर्ता श्री गणरायाचे शेवगाव शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी मोठ्या जल्लोशात स्वागत करण्यात आले. सांयकाळी उशिरापर्यंत अनेक सार्वजनिक गणपती मंडळाच्या

Read more

सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाची ८७ वी वार्षिक सभा संपन्न 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाची ८७ वी वार्षीक सर्वसाधारण सभा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन

Read more

श्रीगणेश महाविद्यालयाचा विद्यार्थी साई याची आयआयटीसाठी निवड 

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२२ : कोऱ्हाळे येथील श्री गणेश कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी साई संजय गवळी याची आयआयटी गांधीनगर, गुजरात या संस्थेत

Read more

आमदार काळेंच्या हस्ते कारखाना कार्यस्थळावर श्री गणेशाची स्थापना

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर सालाबादप्रमाणे याहीवर्षी कोसाका सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त कारखान्याचे चेअरमन आमदार काळे यांच्या हस्ते विधिवत

Read more

संजीवनीच्या इंडस्ट्री-इन्स्टिटयूट इंटरॅक्शन विभागातून जगदिशची जपानच्या कंपनीत निवड

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या २०२२- २३ बी. टेक (इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग) बॅचच्या जगदिश शरद शिंदे  या शेतकरी

Read more

जनतेला विचारून विकास कामे करणारे राज्यातील पहिले आमदार काळे

आ. आशुतोष काळेंनी ५ नं. तलावासाठी मंत्रीपद नाकारले कोपरगावकरांच्या प्रतिक्रिया कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : जनतेने टाकलेल्या विश्वासातून चार वर्षात दिलेल्या

Read more

शेवगाव वकील संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड

शेवगाव प्रतिनिधी, दि. २२ : शेवगाव तालुका वकील संघाचे अध्यक्ष कारभारी गलांडे यांची तसेच त्याच्या अन्य पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्याने त्यांनी

Read more

विमानतळ प्रवासी टर्मिनलच्या ५२७ कोटीच्या कामाची निविदा प्रसिद्ध -आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : कोपरगाव मतदार संघातील श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासाला चालना देवून विमानतळ विकासाचे उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी आ.आशुतोष

Read more

दुःखावर मात करण्याचा विश्वास संतांनी निर्माण केला – मीराबाई मिरीकर

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २० : उत्तम चारित्र्य, धर्मनिष्ठा, भूतदया, सदाचार आणि नीती या गुणांचा वारकरी संप्रदायाच्या आचारधर्मात अंतर्भाव असावा हे संस्कार

Read more