गोदावरी उजव्या कालव्याच्या टेल भागात तातडीने पाणी सोडावे – गंगाधर चौधरी 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० : चालु पावसाळी हंगामात गेल्या अडीच महिन्यापासून पावसाने डोळे वाटारल्याने शेतक-यांकडील पशुधनाला प्यायला पाणी नाही. नाशिक इगतपुरी

Read more

चासनळी आरोग्य केंद्रातील डॉ. खोत निलंबित, तर रुग्णवाहिका चालकाला दाखवला घरचा रस्ता

डाॅ. साक्षी शेटे यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० : चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी हजर नसल्यामुळे, कारवाडी येथून

Read more

ग्रामीण भागातून शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० : कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी शाळा व महाविद्यालयीन शिक्षणासाठी दररोज एस. टी. बसने कोपरगाव

Read more

एमएसबीटीई कडून संजीवनी डी. फार्मसीला उत्कृष्ट दर्जा                             

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (एम.एस.बी.टी.ई) मुंबईने एप्रिल, २०२३ मध्ये शैक्षणिक वर्ष २०२२- २३ साठीचे

Read more

ऊस उत्पादन वाढीसाठी ठिबक सिंचन एकमेव पर्याय – अरुण देशमुख

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० : ऊस पिकाला त्याच्या गरजेनुसार पाणी देणे आवश्यक आहे. त्यासाठी ठिबक जलसिंचनाचा वापर फायद्याचा ठरतो आहे. त्यासाठी

Read more

माझी माती, माझा देश या पंतप्रधान मोदींच्या आव्हानाला कोल्हे कारखान्याचा प्रतिसाद

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१० : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मातृभूमी तसेच वीर जवानबद्दल असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी, माझी माती माझा देश हे

Read more

चासनळी घटनेतील डॉक्टरवर कठोर कारवाई करावी, संजीवनी युवा प्रतिष्ठान मागणी

आपत्कालीन परिस्थितीत संजीवनी युवा प्रतिष्ठानशी संपर्क साधा – सिद्धार्थ साठे यांनी कोपरगाव प्रतिनिधी, दि.१० : कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील प्राथमिक

Read more

पाईपलाईन दुरुस्त करुन नागरिकांना स्वच्छ पाणी द्या, राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०९ : कोपरगाव शहरातील खडकीसह अनेक उपनगरांमध्ये गाळमिश्रित व दूषित पाणी पुरवठा होत असून, कोपरगाव नगरपरिषदेने त्वरित पाईपलाईन

Read more

कारवाडीच्या घटनेतील सर्व दोषींना निलंबित करा- आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०९ : आरोग्य व्यवस्थेच्या ढिसाळ कारभारामुळे कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथील आदिवासी महिलेला आपले प्राण गमवावे लागले असून, या दुर्दैवी

Read more

२५ हजारापेक्षा जास्त गरजू लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून दिला -आमदार आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०९ : महायुती शासनच्या वतीने ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत असून, काकडी येथे येणाऱ्या लाभार्थ्यांना कोणताही त्रास होणार

Read more