बड्या गुटखा व्यापाऱ्यांना बडे अधिकारी कधी पकडणार?

 नावाला गुटखा बंदी नक्की कोण कोणाला देतोय संधी? कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : अनेक छोट्या छोट्या गुटखा विक्रेत्यावर कारवाई करुन

Read more

कऱ्हेटाकळीच्या निकृष्ठ कामांची चौकशी करा, कार्यकर्त्याची मागणी

शेवगाव प्रतिनिधी, दि. १६: तालुक्यातील क-हेटाकळी ग्रामपंचायतीने जन्सुविधा योजने अंतर्गत करण्यात आलेला  सिमेंट रस्ता व स्मशानभूमी सुशोभीकरण ही दोन कामे

Read more

कोपरगाव शहरात एकाच दिवशी तिन ठिकाणी घरफोडी

 दाट लोकवस्तीत चोरांनी घरफोड्या केल्याने चोरांची दहशत वाढली कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६: कोपरगाव शहरातील निवारा, ओमनगर सुभद्रानगर भागात बुधवारी पहाटे एका

Read more

संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवला राजस्थानचा इतिहास

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १६ : शालेय जीवनात मित्र-मैत्रिणींसोबत सहलीला जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. त्यातही आगाऊ आरक्षण करून रेल्वेने प्रवास

Read more

उत्तम संस्कार देणाऱ्या शाळा समाजाचे खरे वैभव – न्या. जागुष्टे

शेवगाव प्रतिनिधी, दि. १५ : येथील  शाळेतील गुणी विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक आम्हाला आमच्या बालपणात घेऊन गेले, मोठे झाल्यानंतर आज

Read more

ताजनापुर टप्पा – २ चे काम लवकरच होणार पूर्ण – आमदार राजळे

शेवगांव प्रतिनिधी, दि. १५ : आमदार मोनिका राजळे यांच्या स्थानिक विकास निधीतून तालुक्यातील मौजे खामपिंप्री येथील हनुमान मंदिरासमोरील १५ लाख रुपये

Read more

प्लॅस्टिक कॅरीबॅग वापराबाबत नागरिकांना सजग करावे

शेवगाव प्रतिनिधी, दि.१५ : प्लॅस्टिक कॅरीबॅग वापराबाबत नगरपरिषदेने केवळ किराणा व्यापाऱ्यांना टार्गेट करू नये. याबाबत अगोदर नागरिकांना प्लास्टिक कॅरीबॅग न वापरण्याबाबत

Read more

आदिवासी लोकनायक बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतिकारक आणि आदिवासींच्या हक्कांसाठी लढणारे लोकनायक भगवान बिरसा मुंडा जयंती भाजप प्रदेश

Read more

 संजीवनी अकॅडमीचा बालदिन आदीवासी विद्यार्थ्यांसोबत साजरा

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १५ : भारतीस स्वातंत्र्याला ७५ वर्षे उलटून गेली, परंतु आजही देशातील बहुतांशी आदीवासी समाज शिक्षणाच्या प्रवाहात आलेला

Read more

गायरान जमिनीवर वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना शासनाने दिलासा द्यावा – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणे ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत काढून टाकण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.त्यामुळे या

Read more